भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी निधीची, आ. जगतापांची पर्यटन राज्यमंत्र्यांकडे मागणी.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्याच्या इतिहासात भुईकोट किल्ल्याचे मोठे स्थान आहे. ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या मूलभूत सोयी व विकासासाठी 2018 मध्ये 4 कोटी 93 लाख निधी मंजूर झाला होता. पण आत्तापर्यंत फक्त 50 लाख रुपयेच रक्कम उपलब्ध झाली आहे. राहिलेल 4 कोटी 43 लाख रुपये निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी पर्यटन राज्यमंत्री श्रीमती आदिती ताई तटकरे यांच्याकडे केली आहे.
No comments:
Post a Comment