3 महिन्यांची घरपट्टी रद्द करा.
शिवसेना नेते कदमांचे निवेदन
अहमदनगर ः सध्या राज्यासह नगर शहरात माहील मार्च, एप्रिल, मे पासून कोरोनाने थैमान मांडले आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून नगर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. सर्वत्र कामधंदा, व व्यापार व छोटे - मोठे व्यवसाय ठप्प आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेने एप्रिल, मे, जून या तीन महिन्याची घरपट्टी रद्द करण्यात यावी मध्ये फक्त घरगुती नव्हे तर व्यवसायिक यांचाही घरपटी सह विविध टॅक्स रद्द करण्यात यावे हे रद्द केल्याने एक प्रकारे नागरिकांना दिलासा देण्याचे कामही होईल अशी मागणी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मनपा आयुक्त यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे . तरी आपण या विषयी लवकरात लवकर निर्णय घावा असे त्यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment