जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल
अहमदनगर - राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यात इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आल्याची नोंद घ्यावी, असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर येथील उपायुक्त तथा सदस्य अ.मु. शेख यांनी कळविले आहे.
दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासुन जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करावयाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज www.bartievalidity.
No comments:
Post a Comment