सुंदरबाग मधील अमृत योजना फेज-2 काम पूर्ण....
अहमदनगर - केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे.सूंदर बाग मधील शेततळ्या मुळे पाईप टाकण्याचे काम काही तांत्रिक अडचणीमुळे रखडले होते आता हे काम पूर्ण झाले असून शेतताळ्यावर पूल तयार करून पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, याचं बरोबर संपूर्ण जोडणीचे काम पूर्ण झाल्यामुळे मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन पर्यतचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे आता लवकरच नगर शहराला अमृत पाणी योजनेतुन पाणी मिळणार आहे. सुंदरबाग मधील शेततळ्यावर अमृत पाणी योजनेच्या कामाचे पाईप टाकण्यासाठी पूल तयार करून क्रेन द्वारे पाइप टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
No comments:
Post a Comment