रेल्वेस्टेशन येथिल माल धक्यावर कामं करणारे माताडी कामगार अडवणूक करतं असल्याचा आरोप
सुरळीतपणे काम चालू करण्याची हुंडेकरी, ठाणगे, वाही ट्रान्सपोर्ट ची मागणी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोणाच्या काळात रेल्वे स्टेशन येथील मालधक्क्यावर काम करणार्या हमाल ड्रायव्हर यांना माथार्डी बोर्डाच्या आदेशाप्रमाणे कुराणाचे नियम पाळून काम चालू आहे येथे 576 कामगार असून दोनशे कामगार काम करत आहे त्यामुळे रेल्वे तून येणारा माल अन्नधान्य, खत, सिमेंट आदी साहित्य दिलेल्या वेळा प्रमाणे खाली होत नसून 2 ते 3 दिवस जास्त लागत आहे त्यामुळे येथे दंड मोठ्या प्रमाणात करावा लागत असल्याने नुकसान होत आहे त्यामुळे हे संपूर्ण काम सुरळीतपणे होण्याकरिता जिल्हाधिकारी यांना एक तारखेपासून काम पूर्ण सुरळीत होण्यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात आले. महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी रेल्वे मालधक्क्यावर काम सुरळीतपणे चालू आहे परंतु अहमदनगर येथील धक्क्यावर कामगार अडवणूक करून काम मंदगतीने करत करत आहे लवकरात लवकर रेल्वे मालधक्क्यावर पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे कामे करण्याची मागणी करण्यात आली आहे अहमदनगर जिल्हा कृषिप्रधान असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्याची व खताची मोठी आवक होते कामगारांच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब लागत असल्यामुळे एक जून पासून सुरळीत काम करण्याचे आदेश करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
No comments:
Post a Comment