सर्वसामन्य नागरिक, शेतकर्यांना आत्मनिर्भर भारत करणारे बजेट : दिलीप गांधी
अहमदनगर ः करोनाच्या पाश्वर्भूमी केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी सादर केलेले बजेट हे आपल्या देशाला पुढे नेऊन आत्मनिर्भर करणारे व सर्व क्षेत्राना दिलासा देणारे आहे. बँकिंग, ईंड्रस्ट्रीज, उद्दोजक व सर्वसामान्य नागरीकांसठी हे बजेट मोठे दिलासादायक आहे. विशेष करून शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार असल्याने मोठा फायदा शेतकर्यांना होणार आहे.Post Top Ad
Tuesday, February 2, 2021
सर्वसामन्य नागरिक, शेतकर्यांना आत्मनिर्भर भारत करणारे बजेट : दिलीप गांधी
Tags
# Ahmednagar
# Breaking
Share This
About नगरी दवंडी
Breaking
लेबल्स
Ahmednagar,
Breaking
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment